निश्कर्ष

भारत देश एक परिपक्व लोकसत्ताक राज्य म्हणून अध्याप विकासनशील स्थितित आसा, जेव्हा आपला देश अपल्या विचारस्वतंत्र्या निश्चयपूर्वक अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करत आसा, आपल्या समस्यांवर नियंत्रण करण्याची इच्छा निश्चयपूर्वक अभिव्यक्ति करत आसा. आनी अशा समाजिक प्रणालीकडे चालला आसा जी विभिन्न प्रकारच्या लोकांचे सह-अस्तित्वाच्या विश्वासास निग्रहपूर्वक अभिव्यक्त करेल व सामाईक नियतिच्या दृष्टिकोनाची भागीदार बनू शकेल. भास हा बहुविध परंपरेचा आत्मा आसा व हीच बहुभाषिता आमच्या जगण्याचा मार्ग आसा. भारतीय भाषांच्या विकासास राष्ट्राद्वारे आमच्या उन्नतिचा एक महत्वपूर्ण भाग म्हणून पाहिले पाहिजे जो जनतेच्या लोकतांत्रिक सहभागात वाढ करेल आनी एक महान राष्ट्राच्या रुपांत आमच्या अस्तित्वाची ठेव सिद्ध होऊ शकेल. आमच्या संस्कृतिने सदैव भासअध्ययनाचे महत्त्व समझले आसा. वैदिक काळात तर ‘ज्ञान’ च्या सहा शाखां पैकी चारः शिक्षा (या शब्दाचा अर्थ ध्वनिविज्ञान आसा, पण अध्याप सामान्यत: शिक्षणा खातीर वापरतात.), व्याकरण – “व्याकरण”, निरूक्त – व्युत्पत्ति शास्त्र , आनी छन्द “छन्द शास्त्र” भासशी संबंधित होते. भारतीय व्याकरणकारांनी केलेले कार्य (संस्कृत आनी तमिळ दोन्हीत) वास्तविक उच्च दर्जातले होते. ज्याने भाषेच्या वैज्ञानिक अध्ययनाची आधारस्तंभ स्थापित केला आनी बऱ्याचशा आधुनिक विचारधारा आमच्या पूर्वाजांच्या कार्यातून निरंतर लाभ घेत आसात. ही तीच वेळ होती जेव्हा भारतांत ज्ञान-आधारीत पाठ अनुवादाद्वारा आशियाच्या विविध भागात पोचले. हेच ते साधन आसा ज्याला आमी 18 व्या आनी 19 व्या शतकात भारतांत पाश्चिमात्य विचारधारा आणण्यासाठी प्रयोगात आणले, आनी वास्तवात त्याच अंतिम शतकात त्या ज्ञानाचा विस्फोट पळोवचेंवयास मिळाला. पश्चिमेकडून आमच्या देशांत साहित्य आनी ज्ञानाचे उर्ध्व आनी समानांतर प्रवाह झाला आसा. आमी – बरेच स्थितींत आनी अधिकतर विषयात– अध्याप मूळ इंग्लीश संहीता शिकवल्या जातात. आमी अशा परिस्थितीचा सामना करत आहोत, जिथे महानगरांच्या बाहेर अनिवार्य रुपांत स्थानिक भाशेंत शिक्षण दिले जाते, परंतु त्या भाशेंत साधन- सामग्री उपलब्ध होणे कठीण आसा. इंग्लीश ही संप्रेक्षणाची व दळणवळणाची भास आसा व मोठ्या स्तरावर तिचा प्रसार झाला असला तरी शिक्षणाचे कायदेशीर माध्यम म्हणून ती पुरेशी स्वीकारली गेली नाही. प्रत्यक्षात शिक्षणाची भास व ज्या भाशेंत शिक्षण दिले जाते यात बरीच तफावत असल्याने, अध्यापनाच्या भाशेंत बदल हा शाळा महाविद्यालयातील गंभीर प्रश्न बनला आसा.

विकासशील कार्यक्रमांचे एक प्रमुख क्षेत्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांत पाहीले जाऊ सकते. आमची भास आनी व्याकरणिक विवरण प्राकृतिक भास प्रक्रियेला सहायता देण्यासाठी कार्पस आनी यांत्रणा उपलब्ध करण्यासाठी फायदेशीर ठरेल. आमी माहिती तंत्रज्ञानाच्या संवसारांत मोठें पावूल उखल्लां. आनी ही सुविधा मशीन सहाय्य अणकाराच्या क्षेत्रातील कर्यक्रमात उपयुक्त झाली पाहिजे. कि समस्त संबंधित एजंसीज सगळ्या भारतीय भाषांना तांत्रिक उपकरणांशी जोडण्याचा पूर्ण प्रयात्न करणार अशी अपेक्षा आसा. जो निश्चित रुपांत समाजाच्या सशक्तीकरण आनी अणकार कार्यास गती देण्याच मदत करेल.

भास मानवी जीवनासाठी एक वरदान आसा. जी स्थान व काळात सेतु निर्माण करते. करीता आपण अशा विघातक शक्तिपासून सावधान राहणे की आवश्यकता आसा जी नेहमी, भाषिक विभाजन व द्वेष उत्पन्न करू पाहतात. भास आमचे साधन आसा, व बहुभाषिता एक संपत्ती आसा, आनी आंम्हाला असे वाटते की माणूस म्हणून आपले भाग्य, आपले भास आनी ज्ञानाचा अन्योन्य संबंध आसा, याच भाषे व ज्ञानाद्वारे आमी आमचे भाग्य बदलू सकतो आसा संदेश आपण सर्वांनाच दिला पाहिजे. आमी अशी संस्कृति निर्माण केली पाहिजे जिथे एक भाषेतून दूसऱ्या भाशेंत ज्ञानाचे आदान-प्रदान सुलभ होऊ शकेल. वर सांगीतल्या प्रसाणे राष्ट्रीय अणकार मोहीम ज्ञान आधारीत संशोधनाच्या विकास आनी शिक्षणीक आदान-प्रदानाबरोबरच भारतांत सर्वांगीळ भाषिक विकासा खातीर एक उपयुक्त उपकरण जावंक शकता.